भ्रष्टाचार करणार तर आम्ही चोरी करून जाणार ! कसले सरकार कसली नियम कायदे पालन करणारेच भ्रष्टाचारी – नागरिकांची व्यथा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २५ जानेवारी २०२६
मुख्य संपादक :वैभव हराळ
भारत देशात भ्रष्टाचार जास्त प्रमाणवर वाढ होत चाललेली आहे. यात शेतकरी मलाला भाव कमी होत आहेत. नोकरदात नोकरीत पगार मिळत असतानाही लाच स्वीकारणे कायम चालू आहे. नेते मंडळी भ्रष्टाचार पहिल्यापासून चालूच राहिला आहे. व्यावसायिकांचा व्यवसाय चालत नाहीत. युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत प्रायव्हेट नोकरीला किंमत नाही कधी सोडावी लागणार आहे सांगता येत नाही. नोकरी आणि उपासमारी होत राहिल्याने दिवसेंदिवस दरोडे चोरी बँक फोडणे, रस्त्यावर वाहने अडून धारदार हत्यार दाखवून लुटले जात आहे.
चोरीचा कुठेही सुगावा लागत नाही. लागला कुठे तर पैसे भरून फरार अश्याने महाराष्ट्रातील नागरिक फेडसावले आहेत. कोणत्याही नियमाचे पालन सरकारी नोकरदार, पुढारी, नागरिक पाळणात झालेत. अन्याय करणाऱ्यावरती गुन्हा दाखल होऊन फरार होतात. गुन्हेगार सापडेनात मूळ कारण शोध घेणाराच कामाचा कंटाळा करून भ्रष्ट होऊन बसला आहे. भ्रष्टाचार काढणारच भ्रष्टाचार करून विकला गेला आहे. न्यायाची भावनिकता आता नागरिकांमध्ये राहिलेली दिसत नाही ना शासनाकडून मिळविण्याची महाराष्ट्रात चोऱ्यांच्या सुळसुळाट वाढू लागला आहे.
कोणीही उठा सुटा चोरी करा कायदा पैश्यात विकत आहे जमेल तेव्हढे गुन्हे करा पैसे देऊन फरार व्हा रीत बनली आहे. सरकार उभे कशावर राहणं असे हि मुद्दे मांडतात. गुन्हेगार हा वस्ती, गाव आणि घरागणीच होत चालला आहे. हाफ मर्डर, मर्डर करणाऱ्यांचीच संख्या वाढत चालली आहे. मानवी जीवनाला धोका कधी होईल सांगता येत नाही. गेलेला माणूस घरी पैशे घेऊन येऊ शकतो सांगता येत नाही.
शेत पीक पट्टी, वजन मारणारे काटे,बँकेतील घेऊन येणारा पैसा महिलांच्या गळ्यातील दागिने, गाडी चोरी, व्यापाऱ्यांना धमकावाणे, शाळेतील मुलींना ड्रग्स देऊन अपहरण करणे, सर्व गुन्हे सर्रास होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना उद्योजकांना शाळेकरू मुलीनं सुरक्षा दिली जात नाही. कोणत्याही परिस्थित सुरक्षा नागरिकांना वाटेनाशी झाली आहे.होणारे अत्याचार नागरिकांनी झेलायचे आणि गप्प बसायचे हे आव्हान जनतेपुढे उभा राहिलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोणती नागरिकांना सरकार बनून सुरक्षा प्रथापित केली हे सांगावे कोणी उठून लुटायचे असली गत महाराष्ट्रातील नागरिकांची झालेली आहे.
टीप: गुन्हेगारी प्रत्येक नागरिक करणार तर सुवेस्था कुठे राहणार आहे पडला प्रश्न, सगळेच भ्रष्टाचार करणार तर नागरिक तुमच्या घरी न भिता चोरी
जो चोरी करतो भ्रष्टाचार करतो तोच जगतो असली नागरिकांची बोली.
🔴🟢🟠🟣
