पोलिस कर्मचाऱ्यांवर कामकाजाचे वाढते ओझे; तपासात दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये गैरसम
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १२ मार्च २०२६
जिल्हा प्रतिनिधी:श्रीगोंदा येथील सरकारी कर्मचारी यांना कामाचा तकदा टाकत वारंवार उपोषणे होत आहेत. अनेकदा श्रीगोंदा तालुक्यात चोरी, अपहरण, मर्डर तसेच तहसील द्वारे रस्ता वाट, आणि जमिनी हस्तगत केस चालू असताना एकमेकांवर श्रीगोंदा नागरीकां कडून भारतीय साहितेतील गुन्हे पार करणारे नागरिक संख्या वाढत आहेत. मुळातच पोलिस कर्मचारी संख्या आणि कामात दिरंगाई हि विविध समस्यांमुळे होत आहे.
श्रीगोंदा पोलिस स्टेशन मधे गुन्हेगार तपासासाठी मुख्य कारवाई करता शोध करण्यासाठी वाहनाची अत्यंत आवश्यकता आहे. गाडी संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांवरती कामकाजाचे ओझे ओढावे लागत आहे. श्रीगोंद्यातील हातभट्टी बनविणारी दारू, बनावटी दारू वरती कराव्या सातत्याने चालूच असतात, त्यात मटके अड्डे उध्वस्त करणे चालूच आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील हद्दीतील गुन्हे आणि गुन्हेगारीला वेळ काढण्यासाठी वेळ हा कमी मिळत चालला आहे.
त्यात यात्रा,दंगल, आणि कार्यक्रम पार पडण्यासाठी कर्मचारी गुंतागुत झालेली आहेत. राजकीय वातावरण ठवळणारे धूर्त अधिकाऱ्यांवर कायम वचक निर्माण करून पाहत असल्याने कामगार आता बेचैन झालेला दिसत आहेत. पुलिस कर्मचाऱ्यांवरती कामाचे ओझे लादणे आणि लादून कारवाया करण्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबून पोलिसांची काठी काढून घेतली असल्याने नागरिक वेगळे रंग दाखवत आहेत. न्याय मिळून घेण्यासाठी आणि अन्याय करण्यासाठी सरकारचे दरवाजावर बसलेले दिसत आहेत.
कर्मचाऱ्यांना शारीरिक मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आणली गेली असून अशा परिस्थितीत सामोरे जावे लागत आहे. अनेक दा कामात विलंब झाला की बदलीची मागणी हि टोपी कायम घातली जात आहे.पुन्हा केस दाखल करणाऱ्या व्यक्तीस पुढे घालत असतात. या सर्व कर्मचाऱ्यांना वेळे अभावी उत्तरे देण्यासाठी बळजबरी करणारे तपास अधिकाऱ्यांचा मुद्दे घेऊन एक प्रकारचा छळ करत आहेत. सर्व प्रश्न विचारण्याचा अधिकारी जनतेस आहे. परंतु तो कर्मचारी समजून आणि भान ठेवून वागलेला असूनही वारंवार दस्तकबाजी चालूच
गुन्हेगार फरार असल्यास त्यांना त्वरित सापडून आणणे शक्य होत नाही. महाराष्ट्र राज्याची बॉर्डर तो गुन्हेगार पार करत आहे. यात पोलिस केस होई पर्यंत तो फरार होत आहे यात कर्मचारी कुठ पर्यंत पळणार आहे. गुंड हे सापडविण्यासाठी याची साखळी तयार करावी लागत असल्याने विलंब होणार आहे. जो गुन्हेगार घटना स्थळी, किंवा आपल्या कार्यक्षेत्रात लपलेला असतो त्याला त्वरित आता टाकले जाते आहे. फरार होणाऱ्या गुन्हेगारांना पकडणे म्हणजे अवघड स्वरूपाचे दिसत आहे.
कारवाई हि सक्तीने केली जाते. गुन्हेगार सापडल्यास कोणाचीही सुटका केली जात नाही. न्यायालयीन कायद्यात जे असते ते आम्ही करतोतच मग गुन्हा तपास मागणी वारंवार करणारे संबंधित त्रास करून अधिकारी यांना दालनात खेचतात. फरार आरोपी कार्यक्षेत्राच्या पलीकडे असल्याने शोध घेण्यास किचकट असते. तेव्हा फिर्याद देणाऱ्या नागरिकांनी सहकार्य हे केले पाहिजे. आणि थोडा काळ पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका बजावली पाहिजे. कोणताही गुन्हेगार हा आमचा आप्तेसंभदित नाही आहे. जर गुन्हा दाखल होतो तर कारवाई हि निश्चितच होणार आहे.
अधिकाऱ्यांना अपमानास्पद वाक्य वापरले जातात: गुन्हेगार प्रवृत्तीला खत घालणारे पोलिस नाहीतच तपासातील दिरंगाई बद्दल आवश्यक मागणी हि असावी परंतु अधिकाऱ्यानवरती किचड उडवू नये.
🟣🔴🟢🟠
